शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार
शेतातील काडी कचऱ्यापासून तयार करण्यात आलेल्या नवीकरणीय डिझेलचा चारचाकी वाहनात वापर करून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यशस्वी ड्रायव्हिंग टेस्ट घेतली ...
शेतातील काडी कचऱ्यापासून तयार करण्यात आलेल्या नवीकरणीय डिझेलचा चारचाकी वाहनात वापर करून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यशस्वी ड्रायव्हिंग टेस्ट घेतली ...
धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अतिवृष्टिग्रस्तांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते.सप्टेंबरमध्ये ...
अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक शेतकरी बांधवांना राज्य शासनाच्या अनुदानातून दिलासा मिळणार आहेच. मात्र जिल्ह्यातील बहुभूधारक शेतकरी बांधवांनाही अशा बिकट परिस्थितीत दिलासा ...
अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यात सवर्त्र पिकांचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. शासनाने या अभूतपूर्व नुकसानीसाठी अभूतपूर्व मदत जाहीर केल्यानंतर मदत वितरणाची प्रक्रिया ...
अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे जाहीर ग्रामसभेत जाहीर वाचन केले जाणार आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची व्याप्ती चुकीची नोंदविली गेली ...
धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टीमुळे पिकांसह गावांमधील पायाभूत सुविधांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे आणि पायाभूत सुविधांच्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी ...
अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यात पिकांसह पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. पूल खराब झाले आहे, वीज ...
नुकसानीची व्याप्ती आणि शेतकरी बांधवांवर ओढवलेली वेळ पाहून मुख्यमंत्री महोदयांनी २९ जिल्ह्यातील ३५३ तालुक्यातील २०५९ मंडळांना सरसकट मदत देण्याची घोषणा ...
कळंब तालुक्यातील देवळाली, ढोराळा परिसरात झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना जाणून घेतल्या. या संकटकाळात ठामपणे त्यांच्यासोबत ...
बाणगंगा नदीला आलेल्या पुरात तेलगाव पिंपळगाव येथील श्रीराम दातखिळे (वय ५५) यांच्या १८ गायी, २३ शेळ्या,१०० कोंबड्या वाहून गेल्या. २३ ...
© 2025 तेरणा वृत्तांत.
© 2025 तेरणा वृत्तांत.