मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मंत्रिमंडळ उपसमितीच्या प्रयत्नांमुळे मराठा समाजाच्या हिताचा निर्णय...
मनोज जरांगे पाटील हे कुणबी जातप्रमाणपत्रांसह मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं ही मागणी घेऊन मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत....
ज्या काही कायद्यात तरतुदी आहेत, त्यानुसार राज्य सरकारने पावलं उचलावीत. उद्या सायंकाळी चार वाजेपर्यंत रस्ते खाली करावेत असा महत्त्वाचा आदेश...
अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात पीक विम्याच्या अनुषंगाने मूग व उडीद पिकांचे पीक कापणी...
मुंबईतील आझाद मैदानात आज (1 सप्टेंबर) चौथ्या दिवशीही मराठा आरक्षण आंदोलन सुरूच आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील या निदर्शनामुळे सोमवारी...
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जरांगे पाटील हे हजारो समर्थकांसह मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. मनोज...
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिका या कंपनीच्या खासगीकरणानंतर सुनावणीयोग्य नाहीत, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. एअर इंडिया लिमिटेड...
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांना पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगे मुंबईत आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. दरम्यान...
नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असली तरी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली...
मुंबई, कोहिमा, आयझॉल, गंगटोक, ईटानगर आदी शहरे महिलांसाठी अधिक सुरक्षित आहेत. तर देशातील शहरी भागातील ४० टक्के महिला आपल्या शहरात...
© 2025 तेरणा वृत्तांत.
© 2025 तेरणा वृत्तांत.