मंत्रिमंडळ बैठकीत आपल्या सगळ्या मागण्यांना हिरवा कंदील – आमदार राणाजगजितसिंह पाटील
शेतकरी बांधवांकडून बँकांनी कर्जवसुली करू नये, निकषात न बसणाऱ्या बाबींसाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील ...
शेतकरी बांधवांकडून बँकांनी कर्जवसुली करू नये, निकषात न बसणाऱ्या बाबींसाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील ...
अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला आहे. चालू हंगामातील सर्वच पिकं जवळपास नष्ट झाली आहेत. धाराशिव जिल्ह्यात बहुतांशी भागात मुसळधार ...
धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीने त्रस्त आहे. परिणामी बँकांनी शेतक-यांची खाती होल्ड करू नये, शेतकऱ्यांना सरकारच्या वतीने मिळणारी नुकसान भरपाई कर्जवसुली ...
अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत बँकांनी शेतकऱ्यांकडून कर्जवसुली करू नये, शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवरील होल्ड तातडीने हटवावेत, ...
अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत बँकांनी शेतकऱ्यांकडून कर्जवसुली करू नये, शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवरील होल्ड तातडीने हटवावेत, ...
सध्या राज्यभरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले असून अनेक गावांमध्ये पूराचे पाणी ...
भूम तालुक्यातील देवळाली येथील गणेश दगडू तांबे (वय ३८) हा तरुण मंगळवारी (दि.२३) गावाजवळील नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला होता. ...
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील विविध भागांतील शाळांची पडझड झाली आहे. काही ठिकाणी शाळेच्या इमारती पूर्णपणे क्षतिग्रस्त झाल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका ...
नुकसान अभूतपूर्व आहे. पिक कापणी प्रयोगानंतरही उत्पन्न अत्यल्प असल्याचेच स्पष्ट होणार आहे. प्रशासनाला तशा आवर्जून सूचनाही देण्यात आल्या आहेत. पिकविम्याच्या ...
या संकट समयी शेतकऱ्यांनी खचून न जाता आता शासनाची मदत मिळवण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करणे गरजेचे आहे. उध्वस्त झालेल्या ...
© 2025 तेरणा वृत्तांत.
© 2025 तेरणा वृत्तांत.