वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह ३ दिवसानंतर सापडला
भूम तालुक्यातील देवळाली येथील गणेश दगडू तांबे (वय ३८) हा तरुण मंगळवारी (दि.२३) गावाजवळील नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला होता. ...
भूम तालुक्यातील देवळाली येथील गणेश दगडू तांबे (वय ३८) हा तरुण मंगळवारी (दि.२३) गावाजवळील नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला होता. ...
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील विविध भागांतील शाळांची पडझड झाली आहे. काही ठिकाणी शाळेच्या इमारती पूर्णपणे क्षतिग्रस्त झाल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका ...
नुकसान अभूतपूर्व आहे. पिक कापणी प्रयोगानंतरही उत्पन्न अत्यल्प असल्याचेच स्पष्ट होणार आहे. प्रशासनाला तशा आवर्जून सूचनाही देण्यात आल्या आहेत. पिकविम्याच्या ...
या संकट समयी शेतकऱ्यांनी खचून न जाता आता शासनाची मदत मिळवण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करणे गरजेचे आहे. उध्वस्त झालेल्या ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतचा औसा पाहणी दौरा केल्यानंतर आ.पाटील यांनी लगेच तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा, होनाळा, बारुळ, बसवंतवाडी, येथे भेट ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतचा औसा पाहणी दौरा केल्यानंतर आ.पाटील यांनी लगेच तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा, होनाळा, बारुळ, बसवंतवाडी, येथे भेट ...
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना पत्रकारांनी ...
अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. त्यामुळे मदतही अभूतपूर्वच असायला हवी अशी आग्रही मागणी आपण मुख्यमंत्री ...
धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सततच्या अतिमुसळधार पावसाने जमीन खरवडून गेली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी हतबल झाले ...
सांस्कृतिक महोत्सवाचा पहिला दिवस गायक इंडियन आयडॉल फेम रोहित राऊत, जुईली जोगळेकर व पद्मनाभ गायकवाड यांच्या सुरेल गाण्यांनी गाजला. विशेष ...
© 2025 तेरणा वृत्तांत.
© 2025 तेरणा वृत्तांत.