“अक्षरवेल” महिला साहित्य मंडळाने केली पूरग्रस्त शाळकरी मुलांना मदत
धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेले नुकसान खूप मोठे आहे. केंद्र आणि राज्यशासन तत्परतेने बाधितांना दिलासा देण्याचे काम करीतच आहेत. ...
धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेले नुकसान खूप मोठे आहे. केंद्र आणि राज्यशासन तत्परतेने बाधितांना दिलासा देण्याचे काम करीतच आहेत. ...
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील भैरवनाथ शुगर संचलित तेरणा साखर कारखान्याच्या तिसऱ्या गळीत हंगामाच शुभारंभ गुरुवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी बॉयलर ...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरात वीज वितरणाचे जाळे सक्षम करण्याचा निर्णय घेतला.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्याला तातडीने प्रतिसाद देत ...
धाराशिव जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अभूतपूर्व अतिवृष्टीमुळे रस्ते, बंधारे, पूल, पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी तसेच इतर पायाभूत सुविधांचे मोठ्या ...
धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेली आयटीआयची जागा तातडीने वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याचा शासन आदेश ७ ऑक्टोबर रोजी काढण्यात ...
अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यात पिकांसह पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. पूल खराब झाले आहे, वीज ...
नुकसानीची व्याप्ती आणि शेतकरी बांधवांवर ओढवलेली वेळ पाहून मुख्यमंत्री महोदयांनी २९ जिल्ह्यातील ३५३ तालुक्यातील २०५९ मंडळांना सरसकट मदत देण्याची घोषणा ...
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींमधील नगराध्यक्ष पदांसाठी ...
बाणगंगा नदीला आलेल्या पुरात तेलगाव पिंपळगाव येथील श्रीराम दातखिळे (वय ५५) यांच्या १८ गायी, २३ शेळ्या,१०० कोंबड्या वाहून गेल्या. २३ ...
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मागील चार दिवसांपासून शेतकरी बांधवांचे आमरण उपोषण सुरू आहे. त्यातील एक आंदोलक महिला आज दिनांक १० ...
© 2025 तेरणा वृत्तांत.
© 2025 तेरणा वृत्तांत.