मंत्रिमंडळ बैठकीत सर्वात मोठे 9 निर्णय! झोपडपट्टीपासून तुकडाबंदीपर्यंत महत्वाचे ठराव
गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने महाराष्ट्राला चांगलेच झोडपले आहे. तसेच यामुळे शेतकऱ्यांचे बागायती, जिरायती, जनावरे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.याच ...
गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने महाराष्ट्राला चांगलेच झोडपले आहे. तसेच यामुळे शेतकऱ्यांचे बागायती, जिरायती, जनावरे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.याच ...
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना पत्रकारांनी ...
राज्यातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये वैशिष्टयपूर्ण व नविन नगरपंचायत,नगरपालिका योजने अंतर्गत एक उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ...
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसी समाजावर अन्याय झाल्याची भावना काही ओबीसी नेत्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, आता ओबीसी समाजाची नाराजी ...
राज्य मंत्रिमंडळाने मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर शहरांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी (3 सप्टेंबर) पार ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज राज्य मंत्रिमंडळाची मुंबईत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यावेळी ...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या ७६ किलोमीटरच्या इगतपुरी ते आमणे (भिवंडी) टप्प्याचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ...
© 2025 तेरणा वृत्तांत.
© 2025 तेरणा वृत्तांत.