महाराष्ट्रातील सर्वच माध्यमांच्या शाळांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यातील प्रत्येक शाळेत राष्ट्रगीतानंतर ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत...
धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या सभागृह परिसरात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. समस्या घेऊन आलेल्या नागरिकांना टोकन देण्यात आलं आहे. समस्या...
जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणारे वाहन नाल्यात कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात तीन सीआरपीएफ जवानांचा मृत्यू झाला...
जीर्णोद्धाराच्या कामाचा कालावधी आधी १ ते १० ऑगस्ट पर्यंत होता, परंतु हे काम पूर्ण करण्यासाठी आणखी दहा दिवसांचा कालावधी लागणार...
कोल्हापूरच्या नांदणीतील माधुरी हत्तीणीला वनतारा येथे पाठवल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हत्तीणीला परत आणण्यासाठी पुढाकार घेतला असून...
शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांच्या पुन्हा एकदा बदलीचे आदेश जारी केले आहेत. मुंढे यांची...
धाराशिव जिल्ह्यात मागील साडेचार महिन्यांपासून थांबलेल्या 268 कोटी रुपयांच्या जिल्हा नियोजन समितीच्या कामांना अखेर गती मिळणार आहे. या कामांवरील स्थगिती...
या ॲपला 'जय महाराष्ट्र', 'महा-राईड', 'महा-यात्री', 'महा-गो' किंवा 'छावा राईड' यापैकी एखादे नाव देण्याबाबत चर्चा झाली. नवीन शासकीय ॲपला "छावा...
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. आजच्या बैठकीत महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकत व नाविण्यता धोरण 2025 ला मंजुरी...
जम्मू आणि काश्मीर, गोवा, बिहार आणि मेघालयचे राज्यपाल असलेले सत्यपाल मलिक यांचे मंगळवार 5 ऑगस्ट 2025 रोजी निधन झाले. ते...
© 2025 तेरणा वृत्तांत.
© 2025 तेरणा वृत्तांत.