अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना पत्रकारांनी...
अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. त्यामुळे मदतही अभूतपूर्वच असायला हवी अशी आग्रही मागणी आपण मुख्यमंत्री...
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेती, घर व पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना शासनातर्फे लवकरच मदत...
राज्यातील 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे....
धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सततच्या अतिमुसळधार पावसाने जमीन खरवडून गेली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी हतबल झाले...
सांस्कृतिक महोत्सवाचा पहिला दिवस गायक इंडियन आयडॉल फेम रोहित राऊत, जुईली जोगळेकर व पद्मनाभ गायकवाड यांच्या सुरेल गाण्यांनी गाजला. विशेष...
जे नुकसान झालं होतं त्याचे पंचनामे करुन मदतीचे आदेश दिले आहेत. ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना २ हजार कोटींहून अधिक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज राज्याच्या विकासाला गती देणारे आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात...
धाराशिव जिल्ह्यात. गेल्या दोन दिवसांच्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना...
जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानापोटी बाधित शेतकऱ्यांना १८९ कोटी रुपयांची मदत जाहीर केली...
© 2025 तेरणा वृत्तांत.
© 2025 तेरणा वृत्तांत.