“ओला दुष्काळ जाहीर करून शेतक-यांना तातडीने मदत करा” आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
धाराशिव जिल्ह्यात खरीप २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या अभूतपूर्व नुकसानीमुळे 'ओला दुष्काळ' जाहीर करावा. तसेच शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यात यावी अशी मागणी तुळजापूरचे आमदार तथा राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र...
Read moreDetails











