• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, January 27, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; ६ महिन्यात काम सुरु होणार

Terna Vruttant by Terna Vruttant
September 17, 2025
in मुख्य बातम्या, BREAKING NEWS
0
CM fadanvis on marathwada draught
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मराठवाड्याला दुष्काळापासून कायमचं मुक्त करण्याचं काम सरकार करून दाखवेल. कृष्णा खोऱ्याचं पाणी मराठवाड्यापर्यंत आणलं. दुसऱ्या टप्प्यात सांगली आणि कोल्हापूरचं पुराचं पाणी उजनी पर्यंत आणून मराठवाड्यापर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या बरोबरच उल्हास खोऱ्याचं ५४ टीएसी पाणी मराठवाड्यापर्यंत आणलं जाईल. आणि मराठवाड्यातला दुष्काळ हा लवकरच भूतकाळ होणार असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या भाषणात केले.(CM fadanvis on marathwada draught)

छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाच्या भाषणात ते बोलत होते. गोदावरी नदी खोऱ्यातील पाण्याची तुट भरून काढण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे. येत्या काळात मराठवाड्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम सरकार करणार आहे.

Related posts

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
Tuljapur Drone Show

शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा

January 3, 2026

सांगली आणि कोल्हापूरचं पुराचं पाणी मराठवाड्यापर्यंत आणण्याच्या प्रकल्पाला गती

कृष्णा खोऱ्याचं पाणी सांगली आणि कोल्हापूरचं पाणी मराठवाड्यात आणण्या संदर्भात काही दिवसांपूर्वीच व्यवहार्यता अहवाल प्राप्त झाला होता आणि हा व्यवहार्यता अहवाल सकारत्मक असल्याची माहिती तुळजापूरचे आमदार तथा मित्र चे उपाध्यक्ष राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली होती.

यासंदर्भात आमदार पाटील आणि जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मंत्रालयात बैठक झाली होती. दरम्यान हे पाणी मराठवाड्यात आणण्याच्या या प्रकल्पाबाबत उल्लेख करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की याचा डीपीआर बनवून याच्या निविदा प्रक्रिया येत्या जानेवारी,फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी भाषणातून दिली. परिणामी आता मराठवाड्यात हे पाणी आणण्याच्या प्रकल्पाला अधिक गती मिळणार आहे.

Previous Post

नवरात्र महोत्सव सुरक्षित,सुरळीतपणे पार पाडा – पालकमंत्री प्रताप सरनाईक

Next Post

राज्यभरातील ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान

Next Post
Namo Udyan project Launched by eknath shinde

राज्यभरातील ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

50 TMC water for drought-hit areas of Marathwada & W Maharashtra

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी ५० टीएमसी पाणी; साडेतीन लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार- आमदार राणाजगजितसिंह पाटील

5 months ago
Delhi CM Rekha Gupta

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला, थेट कानशिलात लगावली

5 months ago
Astronomy Olympiad in Mumbai

मुंबईत आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाडचे आयोजन; 64 देशांतील विद्यार्थ्यांचा सहभाग

6 months ago
Krantijyoti movie team visits Mahatma Phule Wada

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटाच्या टीमने ‘महात्मा फुले वाडा’ येथे सावित्रीबाई फुलेंना केले अभिवादन

3 weeks ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल
  • गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
  • डॉ. व्ही. के. पाटील महाविद्यालयाच्या आदित्य गवळीची आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

January 13, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.