• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, January 27, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान मोदींची मोठी भेट; ३५ हजार कोटींच्या दोन महत्त्वाकांक्षी योजनांचा केला शुभारंभ

Terna Vruttant by Terna Vruttant
October 11, 2025
in BREAKING NEWS, देश-विदेश
0
PM Modi launches two big farm schemes
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. मोदींनी कृषी क्षेत्रासाठी सुमारे ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन महत्त्वाच्या योजनांची सुरुवात केली. त्याचबरोबर सुमारे २४ हजार कोटी रुपयांच्या ‘धन धान्य कृषी योजने’चा देखील शुभारंभ केला. नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेतील विशेष कृषी कार्यक्रमात त्यांनी हा शुभारंभ केला.(PM Modi launches two big farm schemes)

पंतप्रधानांची कृषी क्षेत्राला हजारो कोटींची भेट

Related posts

Kalamb road

प्रस्तावित लातूर–कल्याण महामार्ग कळंब मार्गेच, MSRDC च्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत सकारात्मक चर्चा : आ. पाटील 

December 26, 2025
पुतिन-मोदी यांचा एकत्र प्रवास, महाराष्ट्र कनेक्शन झालं व्हायरल

पुतिन-मोदी यांचा एकत्र प्रवास, महाराष्ट्र कनेक्शन झालं व्हायरल

December 5, 2025

पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेंतर्गत, सरकारचा उद्देश देशातील 100 जिल्ह्यांमध्ये कृषी उत्पादन वाढवणे, शेतकऱ्यांना कर्ज देणे, सिंचन आणि पिकांमध्ये विविधता आणणे आणि पीक व्यवस्थापन सुधारणे हे आहे. यासोबतच, कडधान्यांच्या (डाळींच्या) बाबतीत देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी मोदींनी 11,440 कोटी रुपयांच्या सहा वर्षांच्या मिशन योजनेचीही सुरुवात केली. कृषी पायाभूत सुविधा फंड योजनेची सुरुवात सुमारे 3,650 कोटी रुपये खर्च करून करण्यात आली आहे. पशुसंवर्धनासाठी 17 वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी सुमारे 1166 कोटी रुपये देखील जारी करण्यात आले आहेत.

#WATCH | Delhi: Prime Minister Narendra Modi launches two major schemes in the agriculture sector, with an outlay of Rs 35,440 crore. PM Modi also launches the PM Dhan Dhaanya Krishi Yojana, which has an outlay of Rs 24,000 crore.

(Souce: DD News) pic.twitter.com/41yJrAnmpO

— ANI (@ANI) October 11, 2025

मत्स्यपालन योजनेसाठी 693 कोटी रुपये मंजूर

नरेंद्र मोदींनी मत्स्यपालन योजनेसाठीही सुमारे 693 कोटी रुपये मंजूर केले आहेत. फूड प्रोसेसिंग उद्योगाला चालना देण्यासाठी सुमारे 800 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. शेतकर्‍यांमध्ये नैसर्गिक शेतीचे महत्व वाढवण्यासाठी सरकार योजना देखील राबवत आहे. विशेष कृषी कार्यक्रमात भाग घेण्यापूर्वी, मोदींनी विविध शेतकर्‍यांशी भेट घेतली आणि त्यांच्याशी कृषी क्षेत्रातील आव्हाने आणि या क्षेत्रातील सकारात्मक बदलांवर चर्चा केली.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

कृषी योजनांच्या शुभारंभानंतर आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले, ” देशाच्या स्वावलंबनासाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी दोन महत्त्वाच्या नवीन योजना सुरू केल्या जात आहेत. शेती आणि शेतकरी हा नेहमीच आपल्या विकासाचा महत्त्वाचा भाग आहे. बदलत्या काळासोबत सरकारने शेतीला पाठिंबा देणे आवश्यक आहे. दुर्दैवाने, मागील सरकारने शेतीला त्यांच्याच हाती सोपवले. सरकारकडे शेतीसाठी दूरदृष्टी किंवा दृष्टिकोनाचा अभाव होता, ज्यामुळे भारताची कृषी व्यवस्था कमकुवत होत राहिली. आम्ही आधीच्या सरकारांचा शेतीकडे असलेला निष्काळजीपणाचा दृष्टिकोन बदलला आहे,” असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “आज डाळींसाठी आत्मनिर्भर अभियान सुरू करण्यात आले आहे. हे केवळ डाळींचे उत्पादन वाढवण्याचे ध्येय नाही तर आपल्या भावी पिढ्यांना सक्षम बनवण्याचे ध्येय आहे. अलिकडच्या काळात देशात मोठ्या प्रमाणात डाळींची आयात करावी लागत असल्याने डाळींच्याबाबत आत्मनिर्भर अभियान आवश्यक आहे.”

Previous Post

लाडक्या बहिणींना दिवाळीआधीच लक्ष्मी! सप्टेंबर महिन्याचा हप्ता ‘या’ दिवसापासून मिळणार

Next Post

आता रस्त्यांची निर्मिती फॅक्टरीत… केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले…

Next Post
cement roads to be manufactured in factories

आता रस्त्यांची निर्मिती फॅक्टरीत… केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

50 TMC water for drought-hit areas of Marathwada & W Maharashtra

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी ५० टीएमसी पाणी; साडेतीन लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार- आमदार राणाजगजितसिंह पाटील

5 months ago
Delhi CM Rekha Gupta

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला, थेट कानशिलात लगावली

5 months ago
Astronomy Olympiad in Mumbai

मुंबईत आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाडचे आयोजन; 64 देशांतील विद्यार्थ्यांचा सहभाग

6 months ago
Krantijyoti movie team visits Mahatma Phule Wada

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटाच्या टीमने ‘महात्मा फुले वाडा’ येथे सावित्रीबाई फुलेंना केले अभिवादन

3 weeks ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल
  • गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
  • डॉ. व्ही. के. पाटील महाविद्यालयाच्या आदित्य गवळीची आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

January 13, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.