• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, January 26, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी ग्रामसभेत ठराव करा, भरीव मदत मिळेल- आ. पाटील यांचे आवाहन

Terna Vruttant by Terna Vruttant
October 8, 2025
in BREAKING NEWS, धाराशिव, महाराष्ट्र, मुख्य बातम्या
0
MLA Ranajagjitsinha patil
39
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यात पिकांसह पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. पूल खराब झाले आहे, वीज पुरवठा करणारे पोल, डीपी कोसळ ली आहे, अनेक ठिकाणी पाणीपुरवठा लाईन विस्कळीत झाल्या आहेत. अशा पायाभूत सुविधांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. हि मदत मिळवण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावाने अतिनिकडीच्या कामांचा प्राधान्यक्रम ग्रामसभेत ठराव करावा असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. (MLA Ranajagjitsinha patil)

तातडीच्या बाबींसाठी जिल्हा नियोजन समितीच्या २०२५-२६ या वर्षीचा निधी उपलब्ध करून देणार

Related posts

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

January 13, 2026

आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. प्रत्येक गावात पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने गावातील नागरिकांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रत्येक गावाने गावात ग्रामसभा घ्यावी. या ग्रामसभेत जे नुकसान झाले आहे त्यातील अतिमहात्वाच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून त्याचा ठराव ग्रामसभेत करून घ्यावा. या ठरावाला कायदेशीर महत्व देखील प्राप्त होते. परिणामी शासनाची पायाभूत सुविधांच्या बाबतीतील मदत प्रत्येक गावाला मिळवून प्राधान्यक्रमानुसार कामे मार्गी लावणे सहज शक्य होईल. तातडीच्या बाबींसाठी सण जिल्हा नियोजन समितीच्या २०२५-२६ चा निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

गावागावात पंचनाम्याचे वाचन

बांधकाम विभाग, जलसंधारण विभाग, जलसंपदा विभाग, जिल्हा परिषदेकडून पायाभूत सुविधांच्या नुकसानीच्या याद्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ग्रामसभेत ठराव करतानाचा गावागावात पंचनाम्यांचे वाचन केले जातील असेही आमदार पाटील यावेळी म्हणाले.

सरकारने मदत उपलब्ध करून दिली; आता अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आपली.

अतिवृष्टीच्या या अभूतपूर्व नुकसानीसाठी सरकारने अभूतपूर्व अशी मदत जाहीर केली आहे. आता हि मदत मिळवण्यासाठी अंमलबजावणी करण्याची जवाबदारी आपली आहे. दगावलेली, वाहून गेलेली जनावरं यांच्या बाबतीत जी मर्यादा होती ती आता सरकारने काढली आहे. परिणामी जनावरे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार आहे.

खरवडून गेलेल्या जमिनींचे पंचनामे सुरु आहेत आणि ते सुरु राहतील. हळूहळू पाणी ओसरत आहे. जमीन उघडी पडते आहे. खरवडून गेलेल्या जमिनींचे पंचनामे व्यवस्थित करून घ्यावे, पिक कापणी प्रयोग अतिशय काळजीपूर्वक करून घ्यावे. मिळणारी मदत हि योग्य प्रमाणात सर्वांना मिळणार आहे. त्यामुळे मदत मिळवण्यासाठी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आपली आहे अशी माहिती राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

Previous Post

मंत्रिमंडळ बैठकीत सर्वात मोठे 9 निर्णय! झोपडपट्टीपासून तुकडाबंदीपर्यंत महत्वाचे ठराव

Next Post

नवी मुंबई विमानतळ समृद्धी आणि विकासाचे प्रतीक ठरेल : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्‍वास

Next Post
PM Modi inaugurates Navi Mumbai International Airport

नवी मुंबई विमानतळ समृद्धी आणि विकासाचे प्रतीक ठरेल : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्‍वास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

CM Devendra Fadnavis

राज्यातील २९ महापालिकांना मिळणार आयएएस आयुक्त : ‘नगरविकास’ला मुख्यमंत्र्यांचे निर्देश

5 months ago
Flood Relief Package By Maharashtra Government

सरकारची मोठी घोषणा; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर

4 months ago
Supriya Sule news

मालिकांमध्ये येणार्‍या जाहिरातींची वेळ कमी करा, आजींच्या अजब मागणीपुढे सुळेंना हसू अनावर

4 months ago
61 Naxals surrender in presence of Fadnavis in Gadchiroli

नक्षल चळवळीच्या म्होरक्यासह ६० नक्षलवाद्यांनी टाकली शस्त्रे, मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण

3 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल
  • गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
  • डॉ. व्ही. के. पाटील महाविद्यालयाच्या आदित्य गवळीची आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

January 13, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.