• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, September 11, 2025
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home POLITICS

ओबीसींच्या मतांचा राजकारणासाठी वापर; मुख्यमंत्री फडणवीस यांची मंडल यात्रेवर टीका

Terna Vruttant by Terna Vruttant
August 11, 2025
in POLITICS, BREAKING NEWS, महाराष्ट्र
0
Devendra Fadnavis' FIRST reaction
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वर्षानुवर्षे ज्यांनी ओबीसी समाजाला पाण्यात पाहिले, त्यांना आता हा समाज आठवला आहे. ज्यांनी ओबीसी समाजाचा केवळ भाषणापुरता आणि मतांच्या राजकारणाचा वापर केला त्यांना ओबीसींनीच शक्ती काय असते, हे दाखवून दिले आहे. हे लक्षात आल्यानेच यात्रेवरून नवे ‘सोंग’ सुरू आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मंडल यात्रेवर निशाणा साधला.(devendra fadanvis on sharad pawar)

नागपूर पोलिसांनी विकसित केलेल्या ‘गरुड दृष्टी’ या ‘सोशल मीडिया मॉनिटरिंग’ साधनाच्या सादरीकरणाचे अवलोकन आणि सायबर फसवणुकीत बळी पडलेल्यांना १० कोटी रकमेच्या परताव्याचे वितरण करण्यासाठी पोलीस मुख्यालयात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Related posts

Acharya Devvrat

सीपी राधाकृष्णन यांचा राजीनामा; गुजरातच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार

September 11, 2025
Ramdara to Ekuraka

कृष्णा मराठवाडा,रामदारा ते एकुरका कामास मंजुरी; ७ हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली- आमदार राणाजगजितसिंह पाटील

September 11, 2025

मुख्यमंत्री म्हणाले, आजवर ज्यांनी ओबीसी समाजाचा केवळ मतांच्या राजकारणासाठी वापर केला त्यांना आता समाज दुरावल्याचे लक्षात आल्यावर मंडल यात्रा सुचली आहे. नुसती यात्रा काढून चालणार नाही तर ओबीसींच्या पाठीशी ठाम उभे आहात हे कधीतरी दिसू द्या, असे फडणवीस म्हणाले.

पोलीस अथवा निवडणूक आयोगाला तक्रार का केली नाही?

शरद पवार यांनी नागपुरात विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसे भेटायला आली होती. त्यांनी २८८ जागांपैकी १६० जागा निवडून आणण्याची गॅरंटी दिली होती, असा गौप्यस्फोट शनिवारी केला होता. त्याविषयी मुख्यमंत्री म्हणाले, ही ‘सलीम-जावेद’ची कथा सुरू आहे. तुम्ही जबाबदार नागरिक आहात. अशाप्रकारे तुमच्याकडे कोणी आले तर तुम्ही पोलीस अथवा निवडणूक आयोगाला तक्रार का केली नाही. तुम्ही त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न करून बघितला का? या सगळ्या गोष्टी थोतांड आहेत, असे फडणवीस म्हणाले.

Previous Post

प्रत्येक शाळेत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ राज्यगीत म्हणणे बंधनकारक, अंमलबजावणी न केल्यास कारवाई – मंत्री दादा भुसे

Next Post

राज्यातील ९ पक्षांची नोंदणी रद्द; निवडणूक आयोगाची कारवाई

Next Post
Registration of 9 parties in the state cancelled

राज्यातील ९ पक्षांची नोंदणी रद्द; निवडणूक आयोगाची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Hockey Asia Cup 2025

8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतानं आशिया कप 2025 वर कोरलं नाव, कोरियावर 4-1 नं विजय

3 days ago
integrated draft plan dharashiv

पर्यटन स्थळांचा प्रारूप आराखडा २० ऑगस्ट पर्यंत निश्चित करणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील 

2 months ago
Anti-drug campaign to be implemented across the district

जिल्हाभरात ड्रग्जविरोधी मोहीम राबविणार- आमदार राणाजगजितसिंह पाटील

4 weeks ago
Body Donation Dharashiv

धाराशिव जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच देहदान

2 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • राज्यातील कामगार कायद्यांत सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हक्काचे उर्वरित १६ टीएमसी पाणी लवकरच मराठवाड्यात- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने ‘प्रसाद सेवे’चा २५ जुलैला शुभारंभ

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • सीपी राधाकृष्णन यांचा राजीनामा; गुजरातच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार
  • कृष्णा मराठवाडा,रामदारा ते एकुरका कामास मंजुरी; ७ हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली- आमदार राणाजगजितसिंह पाटील
  • राज्यातील २९ महापालिकांना मिळणार आयएएस आयुक्त : ‘नगरविकास’ला मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Acharya Devvrat

सीपी राधाकृष्णन यांचा राजीनामा; गुजरातच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार

September 11, 2025
Ramdara to Ekuraka

कृष्णा मराठवाडा,रामदारा ते एकुरका कामास मंजुरी; ७ हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली- आमदार राणाजगजितसिंह पाटील

September 11, 2025
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2025 तेरणा वृत्तांत.