• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, January 22, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

सरसकट पंचनामे करा, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी

Terna Vruttant by Terna Vruttant
August 28, 2025
in धाराशिव, BREAKING NEWS, महाराष्ट्र
0
सरसकट पंचनामे करा, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी
39
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत घालून देण्यात आलेल्या निकषात अनेक गावे बसत नाहीत. निकषात न बसणाऱ्या अनेक महसल मंडळातील गावांमध्येही ३३ टक्क्यांपेक्षा अधिकचे नुकसान झालेले आहे. धाराशिव जिल्ह्यात सरासरी पावसाच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात ६८.८% अधिकचा पाऊस नोंदविला गेला आहे. या मोठ्या आणि सततच्या पावसामुळे झालेले नुकसानही मोठे आहे. त्यामुळे जिल्ह्यात सरसकट पंचनामे करून तातडीने आर्थिक अनुदान उपलब्ध करुन देण्यात यावे, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कृषिमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.(MLA Ranajagjitsinh Patil demands to Agriculture Minister)

राज्यभरात सगळीकडेच ऑगस्ट महिन्यात सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. धाराशिव जिल्ह्यातही अगदी तशीच स्थिती आहे. धाराशिव जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या सरासरी पेक्षा ६८ टक्के अधिकचा पाऊस झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे आणि पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. काही ठिकाणी तर ढगफुटी सदृश्य परिस्थिती आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नदी, नाले, ओढे अद्यापही ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी अक्षरशः शेतजमीन पूर्णतः खरवडून गेली आहे. पुराच्या पाण्यामुळे विहिरी गाळाने भरल्या आहेत. शेतातील ड्रिपसेटही वाहून गेले आहेत. अशी स्थिती असताना जिल्ह्यातील अनेक भागात पुन्हा अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात नोंदविण्यात आलेल्या पावसाचे प्रमाण सरासरीच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी ३३ टक्क्यांपेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. ही बाब विचारात घेवून सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देण्याची मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कृषिमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.

Related posts

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

January 13, 2026

ऑगस्ट महिन्यात राज्यभर सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या मोठ्या व सातत्यपूर्ण पर्जन्यमानामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एन.डी.आर.एफ. व एस.डी.आर.एफ. च्या निकषात न बसणाऱ्या महसुली मंडळातील गावांमध्ये देखील पिकांचे ३३% पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. नुकसान निश्चितीची जबाबदारी कृषी विभागाची असल्याने वरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून ३३% पेक्षा जास्त पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेता सर्व शेतीचे सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना शासकीय अनुदान तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाने अधिक खबरदारी घ्यावी

जिल्ह्यातील काही भागात पशुहानी झाली आहे. शेतकरी बांधवांनी नुकसानीची माहिती आणि जनावरे दगावली असल्यास याबाबतही तातडीने तक्रारी नोंदवाव्यात. पुढील काळात आणखी पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. बहुतांश बंधारे पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. अनेक साठवण तलाव, मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. यामुळे पुढील पाऊस जास्त नुकसानकारक ठरण्याची भीती आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाने आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी व आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचनाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिल्या आहेत.

Previous Post

गडचिरोलीतील कोपर्शीतल्या जंगलात चकमक; चार नक्षलवादी ठार

Next Post

तेरणा परिवाराच्या वतीने जरांगे पाटलांच्या आंदोलनाला येणाऱ्या बांधवांची निवास,भोजन,पार्किंग व्यवस्था

Next Post
तेरणा परिवाराच्या वतीने जरांगे पाटलांच्या आंदोलनाला येणाऱ्या बांधवांची निवास,भोजन,पार्किंग व्यवस्था

तेरणा परिवाराच्या वतीने जरांगे पाटलांच्या आंदोलनाला येणाऱ्या बांधवांची निवास,भोजन,पार्किंग व्यवस्था

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

कौडगाव टेक्निकल टेक्स्टाईल पार्क : १६.५४ कोटींच्या पायाभूत कामांचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ

कौडगाव टेक्निकल टेक्स्टाईल पार्क : १६.५४ कोटींच्या पायाभूत कामांचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ

8 months ago
ST Mahamandal

एसटी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये दिवाळी भेट, वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता आता वेतनाबरोबर

3 months ago
Bomb Threat to Bombay High court

मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

4 months ago
Solapur Mumbai flight service inaugurated by Chief Minister Devendra Fadnavis

सोलापूर मुंबई विमानसेवेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

3 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल
  • गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
  • डॉ. व्ही. के. पाटील महाविद्यालयाच्या आदित्य गवळीची आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

January 13, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.