उबाठा च्या नेत्यांनी ऑगस्ट महिन्यात वसुलीसाठी दिलेल्या नोटीस दाखवत आज आंदोलनाची नौटंकी केली आहे हे दुर्दैवी आहे.अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा...
आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा यासाठी जिल्हा बँक सक्षम व्हायला हवी. धाराशिव जिल्हा बँकेला सुस्थितीत आणण्यासाठी राज्य सहकारी...
पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक सर्वसामान्य तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत...
शेतकरी बांधवांकडून बँकांनी कर्जवसुली करू नये, निकषात न बसणाऱ्या बाबींसाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील...
आता विद्यार्थ्यांना विज्ञान वारीतून ‘नासा’ला भेट देता येणार आहे. मुंबईसह राज्यभरातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या फेब्रु-मार्च २०२६ च्या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे भरावयाच्या...
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंगळवारी पार पडली. या बैठकीत आरोग्य, उद्योग, ऊर्जा आणि प्रशासकीय क्षेत्रात मोठे आणि दूरगामी परिणाम करणारे...
राज्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिल्लीची वाट न पाहता दिवाळीपूर्वी मदत केली जाईल. ओला दुष्काळ कुठेही नाही, शिवाय आजपर्यंत कधीही...
अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला आहे. चालू हंगामातील सर्वच पिकं जवळपास नष्ट झाली आहेत. धाराशिव जिल्ह्यात बहुतांशी भागात मुसळधार...
धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीने त्रस्त आहे. परिणामी बँकांनी शेतक-यांची खाती होल्ड करू नये, शेतकऱ्यांना सरकारच्या वतीने मिळणारी नुकसान भरपाई कर्जवसुली...
© 2025 तेरणा वृत्तांत.
© 2025 तेरणा वृत्तांत.