महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या फेब्रु-मार्च २०२६ च्या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे भरावयाच्या...
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंगळवारी पार पडली. या बैठकीत आरोग्य, उद्योग, ऊर्जा आणि प्रशासकीय क्षेत्रात मोठे आणि दूरगामी परिणाम करणारे...
राज्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिल्लीची वाट न पाहता दिवाळीपूर्वी मदत केली जाईल. ओला दुष्काळ कुठेही नाही, शिवाय आजपर्यंत कधीही...
अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला आहे. चालू हंगामातील सर्वच पिकं जवळपास नष्ट झाली आहेत. धाराशिव जिल्ह्यात बहुतांशी भागात मुसळधार...
धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीने त्रस्त आहे. परिणामी बँकांनी शेतक-यांची खाती होल्ड करू नये, शेतकऱ्यांना सरकारच्या वतीने मिळणारी नुकसान भरपाई कर्जवसुली...
अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत बँकांनी शेतकऱ्यांकडून कर्जवसुली करू नये, शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवरील होल्ड तातडीने हटवावेत,...
शुक्रवारी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या युनिफाइड हेडक्वार्टरच्या (UHQ) बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला हाेता. आजच्या बैठकीत सुरक्षेचा आढावा...
आंध्र प्रदेशमधील जगप्रसिद्ध तिरुमला तिरुपति मंदिर लवकरच एका महत्त्वपूर्ण बदलासाठी सज्ज झालं आहे. मंदिरात लवकरच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाने युक्त...
१ ऑक्टोबर २०२५ पासून नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) मध्ये मोठा बदल होणार आहे. गैर-सरकारी क्षेत्रातील सदस्यांना मल्टिपल स्कीम फ्रेमवर्क (MSF)...
शरद पवार यांनी राज्य सरकारला उपाययोजनांची पंचसूत्री सुचविली आहे. आपत्ती निवारणाची कामे तातडीने हाती घेतानाच नुकसानभरपाईसोबत पुनरुज्जीवनाचा आराखडा तयार करावा,...
© 2025 तेरणा वृत्तांत.
© 2025 तेरणा वृत्तांत.