Terna Vruttant

Terna Vruttant

उद्याची मतमोजणी रद्द, 21 डिसेंबरला निकाल लागणार, हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय

नागपूर: राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी आज राज्यभरात मतदान पार पडत आहे. या निवडणुकीसाठीची मतमोजणी उद्या 3 डिसेंबर रोजी होणे अपेक्षित होते मात्र उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यावर स्थगिती देत 21...

Read moreDetails

नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले, जाणून घ्या संपूर्ण निवडणूक कार्यक्रम

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर 31 डिसेंबर 2026 पूर्वी निवडणुका पार पाडण्याचे आवाहन निवडणूक आयोगासमोर आहे.

Read moreDetails

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘राष्ट्रीय एकता दिवस’ उत्साहात साजरा

भारताचे पहिले गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी झाली.

Read moreDetails

धाराशिवकरांसाठी मोठा दिलासाः शहरातील रस्त्यांच्या कामांना कार्यारंभ आदेश

धाराशिव : शहरातील रस्त्यांचा रखडलेला प्रश्न आता निकाली निघाला आहे. निविदेतील २०२३-२४ च्या अंदाजपत्रकीय दरानेच ही सगळी कामे होणार आहेत. त्यामुळे आजच्या दराची तुलना केली असता सरकारचे अर्थात जनतेचे जवळपास...

Read moreDetails

धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी २९२.४९कोटी अनुदानाचा शासन निर्णय निर्गमित- आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अतिवृष्टिग्रस्तांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते.सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी धाराशिव जिल्ह्याला २९२.४९ कोटी रुपयांच्या अनुदानाचा शासन निर्णय...

Read moreDetails

तुळजाभवानी मंदिर परिसरात सुरक्षारक्षकाचा प्रामाणिकपणा; १९ हजारांची रोकड असलेली पिशवी केली परत

श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या एका महिला भाविकाची गर्दीत हरवलेली, १९ हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम असलेली पिशवी मंदिर सुरक्षारक्षकाने प्रामाणिकपणे परत केल्याची घटना घडली आहे. तुकाराम घोरपडे असे या प्रामाणिक...

Read moreDetails

पीकविमा न भरलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार दिलासा; ‘डीपीसी’च्या बैठकीत ठराव – आमदार राणाजगजितसिंह पाटील

अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यात झालेले नुकसान अभुतपूर्व आहे. त्यामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीचा पीकविमा मिळणार आहेच. मात्र जिल्ह्यातील एकूण शेतकरी बांधवांपैकी सुमारे ३० टक्के बांधवांनी पीकविमा हफ्ता भरला नसल्याची आकडेवारी आहे....

Read moreDetails

सोलापूर मुंबई विमानसेवेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

सोलापूरकरांसाठी आजचा आनंदाचा दिवस आहे. सोलापुरात विमानसेवा सुरू झाल्यामुळे उद्योगपती मोठी गुंतवणूक करतील. सोलापुरात आयटी हब उभारले जाईल तसेच शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी १ हजार कोटी दिले जातील, अशा मोठ्या घोषणा...

Read moreDetails

पीक विम्याचा हप्ता न भरलेल्या ३०% शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत जिल्हा नियोजन समितीत ठराव

अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यात सवर्त्र पिकांचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. शासनाने या अभूतपूर्व नुकसानीसाठी अभूतपूर्व मदत जाहीर केल्यानंतर मदत वितरणाची प्रक्रिया सुरु आहे. जिल्ह्यातील ३० टक्के पिक विम्याचा हप्ता भरलेला नसून...

Read moreDetails

पूरग्रस्तांसोबत प्रताप पालकमंत्री सरनाईक यांनी दिवाळी केली साजरी

जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी भूम तालुक्यातील साडेसांगवी येथे पूरग्रस्तांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी पूरग्रस्तांसाठी अन्नधान्याचे कीट, शालेय साहित्य, आकाश कंदील व भेटवस्तुंचे वाटप करून दिवाळी सणाच्या तोंडावर पूरग्रस्त नागरिकांना...

Read moreDetails
Page 5 of 33 1 4 5 6 33

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!