• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, April 26, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

मराठ्यांचे वाटोळे शरद पवारांनीच केले – मनोज जरांगे

Terna Vruttant by Terna Vruttant
October 7, 2025
in BREAKING NEWS, महाराष्ट्र, मुख्य बातम्या
0
Manoj Jarange on sharad pawar
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

१९९४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण ओबीसींना देऊन मराठा समाजाचे वाटोळे केले, त्याचे नुकसान आम्ही आजही भोगत आहोत, अशी टीका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केली. मनोज जरांगे यांनी पहिल्यांदाच शरद पवार यांच्यावर या विषयासंबंधी थेट टीका केली हे विशेष.(Manoj Jarange on sharad pawar)

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार सातत्याने मराठा आरक्षणाच्या जीआरवर टीका करत असले तरी ओबीसींच्या इतर जातींचा खरा घात मंत्री छगन भुजबळ आणि वडेट्टीवार जोडीनेच केला असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला. जरांगे यांच्यावर प्रकृती शहरातील गॅलक्सी रुग्णालयात अस्वास्थ्यामुळे उपचार सुरू असून, सोमवारी (दि.५) त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. येवल्याचा अलिबाबा अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांच्यावर करत जरांग म्हणाले की, भुजबळ यांना नेतेगिरीच वेड लागले आहे. त्यांनी धनगर, बंजारा, राजपूत, कुंभार समाजांतील कुणाला नेता होऊ दिले नाही. ओबीसीतील अठरा पगड जातीतील त्यांनी नेता होऊ दिला नाही, त्याने खरे दुखणे नेता आहे.

Related posts

धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

April 9, 2026
Dharashiv Ujni car accident

धाराशिव-उजनी महामार्गावर अपघात; दोन जण जखमी

April 9, 2026

भुजबळ यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांनी मोठे केले. त्यांनाही भुजबळांनी दगा फटका केला, जात्ता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फड़सवीस यांचा गेम लावत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मराठ्यांना आरक्षण दिले. समाजातील गोरगरिबांच्या मुलांचे भले व्हावे, यासाठी सरकारने ही भूमिका घेतली. तर यांच्या पोटात का दुखायला लागले आहे, असा प्रश्नही त्यांनी पेवल्याचा अलिबावा असा उल्लेख करत भुजबळांना उद्देशून केला.

जरांगे ओबीसी नेत्यांना उद्देशून म्हणाले, तुमचे फक्त १४ टक्के आरक्षण आहे, त्या आरक्षणाला धक्का लावू नये, अशी आममी मागणी आहे. पण १६ टक्के आरक्षण आमचे आहे, ते आम्हाला पाहिजे. ते आम्ही घेणारच. आरक्षण हे ५० टक्क्यपिक्षा २ टक्के तर गेले असून, ते रद्द करा, अन्यथा त्यासाठी लवाई सुरू करणार आहे.

भुजबळांपासून सरकार, मराठ्यांनी सावध राहावे

मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी काढण्यात येणारा नागपूरचा मोर्चा हा काँग्रेसचा आहे. भुजबळ व विजय वडेट्टीवार हे भेटले आहेत. आता हळूहळू तो बाहेर पडत आहे. तसेच षडयंत्र शिजताना दिसत आहे. दोघांनी भेटून हे ठरवलेले आहे. आता ते मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याही मागे लागले आहेत. भुजबळ हे सरकारला आणि मराठा-ओबीसी वादालासुद्धा घातक आहे. मराठ्यांनी तसेच सरकारने सावध व्हावे, असेही जरांगे म्हणाले.

Previous Post

कोण होणार तुमचा नगराध्यक्ष? नगरपरिषद व नगरपंचायतींमधील आरक्षण जाहीर, वाचा संपूर्ण यादी

Next Post

स्वामीनाथन आणि टाटा फाऊंडेशनशी झालेल्या करारामुळे राज्यात विकासाचे नवे पर्व, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

Next Post
maharashtra govt signed mous

स्वामीनाथन आणि टाटा फाऊंडेशनशी झालेल्या करारामुळे राज्यात विकासाचे नवे पर्व, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Honesty of security guard in Tulja Bhavani temple

तुळजाभवानी मंदिर परिसरात सुरक्षारक्षकाचा प्रामाणिकपणा; १९ हजारांची रोकड असलेली पिशवी केली परत

6 months ago
Voter Verification

आता संपूर्ण देशात मतदार तपासणी मोहीम राबवणार; महाराष्ट्रातही निवडणुकीपूर्वी काम पूर्ण करणार

7 months ago
MLA Ranajagjitsinha Patil on Crop Cutting Experiment

पिकविम्यातून मोठी आर्थिक मदत मिळणार; पीककापणी प्रयोगाबाबत सतर्क राहा- आ. पाटील यांचे आवाहन

7 months ago
धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

2 weeks ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून ५ कोटींचा निधी मंजूर!
  • धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड
  • धाराशिव-उजनी महामार्गावर अपघात; दोन जण जखमी

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Eknath Shinde Dharashiv

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून ५ कोटींचा निधी मंजूर!

April 13, 2026
धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

April 9, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.