• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, June 12, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

महाराष्ट्रात बालविवाहात 70 टक्क्यांनी घट

Terna Vruttant by Terna Vruttant
September 27, 2025
in BREAKING NEWS, देश-विदेश, महाराष्ट्र, मुख्य बातम्या
0
Child marriages decrease in maharashtra
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

देशात बालविवाह रोखण्याच्या चळवळीला यश आले आहे. गेल्या दोन वर्षांत तब्बल चार लाख बालविवाह थांबवण्यात आले. या काळात देशात होणार्‍या बालविवाहांचे प्रमाण सुमारे 69 टक्क्यांनी घटले असून, आसाममध्ये सर्वाधिक म्हणजे 84 टक्के, तर महाराष्ट्र आणि बिहारमध्ये हे प्रमाण 70 टक्क्यांपर्यंत घटले. संयुक्त राष्ट्र महासभेत सादर झालेल्या ‘टिपिंग पॉईंट टू झीरो : एव्हिडन्स टूवर्डस् अ चाईल्ड मॅरेज-फ्री इंडिया’ या अहवालात ही माहिती देण्यात आली. (Child marriages decrease in maharashtra)

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या पार्श्वभूमीवर जागतिक नेत्यांनी एकत्र येत बालविवाहाच्या निर्मूलनासाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा केली. भारतामधून सुरू झालेल्या ‘जस्ट राईटस् फॉर चिल्ड्रन’ या स्वयंसेवी संस्थेने गेल्या तीन वर्षांत जवळपास चार लाख बालविवाह रोखले आणि 26 हजारांहून अधिक मुलांना बालतस्करीतून वाचवले आहे.

Related posts

CM Devendra Fadnavis Helps Latur Farmer

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

June 11, 2026
Tuljabhavani Temple

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

June 9, 2026

या मोहिमेत ज्या जिल्ह्यांत 2023 मध्ये बालविवाहाचे प्रमाण 23 टक्क्यांपेक्षा अधिक होते, असे 257 जिल्हे निवडले गेले. सुमारे 270 संस्था या भागात बालविवाह रोखण्यासाठी काम करू लागल्या. सप्टेंबर 2025 अखेर थांबवलेल्या विवाहांची संख्या 4 लाख 742 इतकी झाली. देशातील 99 टक्के लोक आता बालविवाहाविरुद्ध तक्रार करण्यास पुढे येतात, त्यात बहुसंख्य लोक अतिशय सहजतेने कारवाईसाठी पुढाकार घेतात.

2023-24 या वर्षभरात पंचायती, नागरी संस्था आणि कायदेशीर कारवाई यांच्यामार्फत सुमारे 73 हजार 500 हून अधिक बालविवाह रोखण्यात आले. यापैकी जवळपास 65 हजार प्रकरणे थेट ग्रामपंचायतींच्या हस्तक्षेपातून थांबवली गेली, तर 14 हजारांहून अधिक विवाह पोलिस व न्यायालयीन यंत्रणेतून रोखण्यात आले. मात्र राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या मते अजूनही सुमारे 11 लाखांहून अधिक मुले या प्रथेला बळी पडत आहेत. यात उत्तर प्रदेश राज्य सर्वाधिक संवेदनशील ठरले आहे.

Previous Post

पडझड झालेल्या शाळांची पाहणीकरून दुरुस्तीचे प्रस्ताव सादर करा; आ.पाटील यांचे सीईओंना पत्र

Next Post

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून मदत मिळणार! मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

Next Post
Maharashtra flood victims will get help from the Center

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून मदत मिळणार! मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

HSC Exam Form Date Extended

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी;अतिवृष्टीमुळे परीक्षा अर्ज भरण्यासाठी २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

8 months ago
Terna Suger Factory

तेरणा साखर कारखान्याच्या तिसऱ्या गळीत हंगामाचा शुभारंभ

8 months ago
Bhajani Mandals will get Rs 25000

भजनी मंडळाना साहित्य खरेदीसाठी 25000 रुपये मिळणार, अनुदानासाठी असा करा अर्ज

10 months ago
Terna college consumer day

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ‘जागतिक ग्राहक दिनी’ उत्स्फूर्त सहभाग

6 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 
  • Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
  • Monsoon Maharashtra : राज्यात १५ जूनपर्यंत सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

CM Devendra Fadnavis Helps Latur Farmer

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

June 11, 2026
Tuljabhavani Temple

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

June 9, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.