• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, January 23, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

जरांगे पुन्हा का आले, त्यांनाचा विचारा”, राज ठाकरेंनी माजी मुख्यमंत्र्यांवर फोडलं खापर

Terna Vruttant by Terna Vruttant
August 30, 2025
in महाराष्ट्र, BREAKING NEWS
0
जरांगे पुन्हा का आले, त्यांनाचा विचारा”, राज ठाकरेंनी माजी मुख्यमंत्र्यांवर फोडलं खापर
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांना पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगे मुंबईत आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.(Raj Thakarey on manoj jarange)

मनोज जरांगे पाटील याआधी मुंबईच्या वेशीवर वाशी येथून मराठा आरक्षणाचं आश्वासन घेऊन परतले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. मनोज जरांगे पाटील इथे का आले हे एकनाथ शिंदेंनाच विचारा, असे राज ठाकरे यांनी म्हटले. नवी मुंबईत जरांगे आले होते, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिकडे गेले होते आणि जरांगे यांनी आंदोलन मागे घेतले होते. तरीही आज पुन्हा त्यांच्यावर ही वेळ का आली, असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे.

Related posts

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
NCP PMC Election

पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी विरोधात लढणार? बोलणी फिस्कटल्याची चर्चा

December 27, 2025

राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, मनसे आपल्या संघटनेला बळकट करण्यासाठी सक्रिय झाली आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाणे येथे पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीचा पहिला टप्पा पार पडला. या बैठकीत राज ठाकरे यांनी मनसैनिकांना निवडणुकांची जोरदार तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत.

या बैठकीत बोलताना राज ठाकरे यांनी मनसैनिकांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “निवडणुकीच्या तयारीला लागा. युती-आघाडी की बाकी काय ते नंतर सांगतो. त्यांनी मनसैनिकांना पक्षाची ताकद अधिक बळकट करण्यावर भर देण्याचे आदेश दिले. निवडणूक जिंकण्यासाठी काही महत्त्वाचे कानमंत्रही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. यामध्ये, निवडणूक याद्यांवर काम करा, बूथ टू बूथ माणसे निवडा आणि त्यावर काम करा आणि मतदार याद्या वारंवार चाळा,’ अशा सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

Previous Post

नांदेड जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात;नागरिक सुरक्षितस्थळी, सैन्यदलाची बटालियन दाखल

Next Post

एअर इंडिया आता पूर्णपणे खासगी कंपनी; कर्मचाऱ्यांच्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

Next Post
Air india is now fully private company

एअर इंडिया आता पूर्णपणे खासगी कंपनी; कर्मचाऱ्यांच्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

MLA Ranajagjitsinha Patil

धाराशिव जिल्ह्यात पावसाचा हाहाकार! आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली अतिवृष्टीग्रस्त भागाची पहाणी

4 months ago
Bailpola festival at Kulaswamini Tuljabhavani temple

कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरात बैलपोळा सण उत्साहात

5 months ago
Students have chance to visit NASA

विज्ञान-तंत्रज्ञानाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘नासा’ला भेट देण्याची मोठी संधी

4 months ago
तेरणा अभियांत्रिकीच्या सिव्हिल विभागाच्या फायनल इयर विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

तेरणा अभियांत्रिकीच्या सिव्हिल विभागाच्या फायनल इयर विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

7 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल
  • गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
  • डॉ. व्ही. के. पाटील महाविद्यालयाच्या आदित्य गवळीची आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

January 13, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.