• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, January 26, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home आरोग्य

पुढील चार महिन्यात ३५० शिबिरांचे नियोजन करा -आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आरोग्य यंत्रणेला निर्देश

Terna Vruttant by Terna Vruttant
August 14, 2025
in आरोग्य, धाराशिव
0
Dharashiv hodpital 350 health camp
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये स्थायी आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी पुढील चार महिन्यात  ३५० आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य विषयक गरजांची पूर्तता अधिक प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीने मित्रचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आरोग्य यंत्रणेला तसे निर्देश दिले आहेत. आरोग्य शिबिरांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.(Dharashiv hodpital 350 health camp)

स्थायी आरोग्य सेवा उपलब्ध नसलेल्या जिल्ह्यातील प्रत्येक गावात महिन्यातून किमान एक तरी आरोग्य शिबीर आयोजित करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम आमदार पाटील यांनी हाती घेतला आहे. मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Related posts

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

January 13, 2026

३५० शिबीरांमध्ये गंभीर आजार आढळलेल्या रुग्णांवर पुढील उपचार व आवश्यक शस्त्रक्रिया होईपर्यंत त्याचा उपलब्ध तंत्रज्ञ वापरून पाठपुरावा करण्याचे निर्देशही त्यांनी आरोग्य विभागाला दिले होते.

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयामार्फत राबविण्यात येत असलेली ‘फिरता दवाखाना’ ही संकल्पना ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र नसलेल्या प्रत्येक गावात आता अंमलात आणली जाणार आहे. यासाठी किमान २० मोबाईल दवाखाना एम्बुलेंस  आवश्यक असून त्यासाठी आर्थिक तरतूद करण्याची चर्चाही यावेळी करण्यात आली. सध्या जिल्ह्यात या प्रकारच्या तीन मोबाईल व्हॅन उपलब्ध आहेत.

आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून एका कुटूंबासाठी ५ लाखापर्यंतचे मोफत औषधोपचार केले जातात. आरोग्य शिबीरादरम्यान आयुष्यमान कार्डविषयी जनजागृती करून जास्तीत जास्त कुटूंबाचे आयुष्यमान कार्ड तयार करण्याच्या सूचनाही आमदार पाटील यांनी यावेळी दिल्या. तसेच रुग्णांचा डिजीटाईज्ड डेटा तयार करण्याचे देखील यावेळी सांगण्यात आले आहे. पुढील वर्षभरात जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या आरोग्य शिबिरांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.चौहान, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस. एल. हरिदास यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आरोग्य शिबिरांमध्ये रुग्णांची तपासणी करणे प्राथमिक उपचार देणे व पुढील उपचाराची गरज असलेले रुग्ण शोधणे या बाबींवर भर दिला जाणार आहे. रुग्ण पुढील उपचारासाठी गरजेनुसार जिल्हा स्तरावरील शासकीय रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय, AIIMS तसेच  इतर रुग्णालयामध्ये पाठविण्याची प्रक्रिया करण्यात येईल असेही बैठकीत ठरले आहे. यासाठी तपासण्यात येणाऱ्या रुग्णांची माहिती डिजिटल स्वरूपात जतन करणे गरजेचे आहे. यातून रुग्णांची माहिती, तपासणी रेकॉर्ड, तसेच पुढील उपचार पद्धतीवर लक्ष देणे शक्य होणार आहे. याबाबत सर्वांशी चर्चा करून बैठकीत प्राथमिक नियोजन करण्यात आलेले आहे.

Previous Post

तुळजापूरच्या बदनामीचे षडयंत्र, सांस्कृतिक मंत्र्यांनी तात्काळ बैठक घ्यावी – आमदार राणाजगजितसिंह पाटील

Next Post

एफ एम जी ई परीक्षेत तुळजापूरच्या डॉक्टर अंकिता व्यवहारे यांचे यश

Next Post
Dr. Ankita Vyavare succeeds in FMGE exam

एफ एम जी ई परीक्षेत तुळजापूरच्या डॉक्टर अंकिता व्यवहारे यांचे यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात: ताबा सुटलेल्या कंटेनरने वाहनांना दिली धडक

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात: ताबा सुटलेल्या कंटेनरने वाहनांना दिली धडक

6 months ago
revenue minister bavankule at dharashiv

महसूल मंत्र्यांच्या उपस्थितीत जनता दरबार, नागरिकांनी लाभ घ्यावा – आमदार राणाजगजितसिंह पाटील

6 months ago
Dharashiv ITI

Dharashiv ITI शासकीय आयटीआयसाठी ४० कोटींचा निधी, अद्ययावत संकुल बांधण्यात येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

6 months ago
local body election maharashtra 2025

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षण, नवीन प्रभागानुसारच घ्या – सर्वोच्च न्यायालय

6 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल
  • गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
  • डॉ. व्ही. के. पाटील महाविद्यालयाच्या आदित्य गवळीची आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

January 13, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.