धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी २९२.४९कोटी अनुदानाचा शासन निर्णय निर्गमित- आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अतिवृष्टिग्रस्तांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते.सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी धाराशिव जिल्ह्याला २९२.४९ कोटी रुपयांच्या अनुदानाचा शासन निर्णय...
Read moreDetails









