Terna Vruttant

Terna Vruttant

मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरकरांसाठी खूशखबर! मंत्रिमंडळ बैठकीत मेट्रो-लोकलसाठी मोठे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाने मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर शहरांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी (3 सप्टेंबर) पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनेक महत्त्वपूर्ण...

Read moreDetails

आरक्षणप्रश्नी सुवर्णमध्य काढण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे निर्णायक योगदान

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येने मराठा बांधवांनी मुंबईत आरपारची लढाई केली. आरक्षणाबाबतीत पेच निर्माण झाला होता. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात तणाव...

Read moreDetails

मराठा आरक्षणावरील यशस्वी तोडग्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मंत्रिमंडळ उपसमितीच्या प्रयत्नांमुळे मराठा समाजाच्या हिताचा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या यशस्वी तोडग्याबद्दल...

Read moreDetails

परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षेच्या पात्रता प्रमाणपत्रासाठी ३० सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज

परदेशामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा (एफएमजीई) देणे बंधनकारक असते. ही परीक्षा जानेवारी २०२६ रोजी होण्याची शक्यता आहे. या परीक्षेसाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने...

Read moreDetails

Big Breaking – सरकारकडून मागण्या मान्य, मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं

मनोज जरांगे पाटील हे कुणबी जातप्रमाणपत्रांसह मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं ही मागणी घेऊन मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. आज (२ सप्टेंबर) त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. हा दिवस...

Read moreDetails

“उद्या दुपारी ४ वाजेपर्यंत आंदोलकांना रस्त्यांवरून हटवा”; आंदोलनाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

ज्या काही कायद्यात तरतुदी आहेत, त्यानुसार राज्य सरकारने पावलं उचलावीत. उद्या सायंकाळी चार वाजेपर्यंत रस्ते खाली करावेत असा महत्त्वाचा आदेश हायकोर्टाने दिला आहे. आझाद मैदानाव्यतिरिक्त सगळी जागा उद्या दुपारपर्यंत खाली...

Read moreDetails

जिल्ह्यात पीक कापणी प्रयोग सुरू,शेतकऱ्यांनी प्रक्रियेवर लक्ष द्यावे : आमदार राणाजगजितसिंह पाटील

अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात पीक विम्याच्या अनुषंगाने मूग व उडीद पिकांचे पीक कापणी प्रयोग सुरू करण्यात आले आहेत. या माध्यमातून निष्पन्न झालेल्या उत्पादना...

Read moreDetails

“आजपासून पाणीही पिणार नाही”, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मुंबईतील आझाद मैदानात आज (1 सप्टेंबर) चौथ्या दिवशीही मराठा आरक्षण आंदोलन सुरूच आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील या निदर्शनामुळे सोमवारी (१ सप्टेंबर) सकाळी दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता...

Read moreDetails

मराठा आंदोलनानंतर आता ओबीसी नेते छगन भुजबळ मैदानात

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जरांगे पाटील हे हजारो समर्थकांसह मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषण सुरु केले असून यामुळे...

Read moreDetails

एअर इंडिया आता पूर्णपणे खासगी कंपनी; कर्मचाऱ्यांच्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिका या कंपनीच्या खासगीकरणानंतर सुनावणीयोग्य नाहीत, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. एअर इंडिया लिमिटेड (एआयएल) आता कोणतेही सार्वजनिक कर्तव्य बजावत नाही. किंबहुना, खासगीकरणानंतर नफा...

Read moreDetails
Page 3 of 16 1 2 3 4 16

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!