Terna Vruttant

Terna Vruttant

हक्काचे उर्वरित १६ टीएमसी पाणी लवकरच मराठवाड्यात- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील 

दुष्काळमुक्त महाराष्ट्र हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या न्याय हक्काचे उर्वरित १६ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळवून दिल्याखेरीज आपण स्वस्थ बसणार नाही. समुद्रात वाहून जाणारे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील...

Read moreDetails

पडसाळी, दारफळ पंपगृहाचा जलसंपदा मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत योजना क्र. २ मधील पडसाळी, दारफळ (जि. सोलापूर) येथील पंपगृहाचा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला.या प्रकल्पामुळे मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना...

Read moreDetails

बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधूची युती, महायुती विरुद्ध उभे केले एकत्र पॅनल

दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक १८ ऑगस्ट रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंनी एकत्र येत पॅनल तयार केले. दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन...

Read moreDetails

धाराशिव हादरलं! खोऱ्याचा दांडा डोक्यात घालून बापाला संपवलं

धाराशिव जिल्ह्यातील पळसप गावात एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्यामुळे महाराष्ट्र हादरला आहे. महाराजांच्या भक्तीवरून झालेल्या वादातून मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Read moreDetails

मुंबईत आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाडचे आयोजन; 64 देशांतील विद्यार्थ्यांचा सहभाग

मुंबईत 18 वे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाडचे आयोजन करण्यात आले आहे. 11 ते 21 ऑगस्ट 2025 या कालावधीत या ऑलिम्पियाडचे आयोजन करण्यात आले असून, सुमारे दशकानंतर या प्रतिष्ठित स्पर्धेचे...

Read moreDetails

राज्यातील ९ पक्षांची नोंदणी रद्द; निवडणूक आयोगाची कारवाई

 कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले असताना आता आयोगाने देशातील तब्बल ३३४ राजकीय पक्षांचे अस्तित्व उखडून टाकले आहे. या पक्षांची नोंदणी केंद्रीय निवडणूक आयोगाने रद्द केली...

Read moreDetails

ओबीसींच्या मतांचा राजकारणासाठी वापर; मुख्यमंत्री फडणवीस यांची मंडल यात्रेवर टीका

आजवर ज्यांनी ओबीसी समाजाचा केवळ मतांच्या राजकारणासाठी वापर केला त्यांना आता समाज दुरावल्याचे लक्षात आल्यावर मंडल यात्रा सुचली आहे. नुसती यात्रा काढून चालणार नाही तर ओबीसींच्या पाठीशी ठाम उभे आहात...

Read moreDetails

प्रत्येक शाळेत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ राज्यगीत म्हणणे बंधनकारक, अंमलबजावणी न केल्यास कारवाई – मंत्री दादा भुसे

महाराष्ट्रातील सर्वच माध्यमांच्या शाळांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यातील प्रत्येक शाळेत राष्ट्रगीतानंतर ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत म्हणणे बंधनकारक असेल.जो कोणी या निर्णयाची अंमलबजावणी करणार नाही, त्या...

Read moreDetails

राणाजगजीतसिंह पाटील यांच्यामुळेच तुळजापूरचा कायापालट – महसूलमंत्री बावनकुळे

तुळजापूरच्या विकासासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे योगदान ऐतिहासिक आहे अशा शब्दात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार पाटील यांच्या कार्याची प्रशंसा केली. गुरूवारी (दि.७) तुळजाभवानी मंदिर व तुळजापूर शहराच्या ऐतिहासिक...

Read moreDetails

महसूलमंत्री बावनकुळेंच्या जनता दरबाराला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या सभागृह परिसरात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. समस्या घेऊन आलेल्या नागरिकांना टोकन देण्यात आलं आहे. समस्या घेऊन आलेल्या नागरिकांना प्रश्न सोडवण्याचं बावनकुळेंनी आश्वासन दिलं आहे. यावेळी...

Read moreDetails
Page 26 of 34 1 25 26 27 34

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!