• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, April 27, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

नक्षल चळवळीच्या म्होरक्यासह ६० नक्षलवाद्यांनी टाकली शस्त्रे, मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण

Terna Vruttant by Terna Vruttant
October 15, 2025
in BREAKING NEWS, देश-विदेश, महाराष्ट्र, मुख्य बातम्या
0
61 Naxals surrender in presence of Fadnavis in Gadchiroli
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गडचिरोलीतील नक्षलवादाविरोधातील लढ्यात आज एक अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक घटना घडली आहे. नक्षल कॅडरचा मोठा आणि जुना नेता भूपती उर्फ सोनू याने आपल्या 60 नक्षली साथीदारांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष आत्मसमर्पण केले आहे. नक्षलवादी चळवळीविरोधातील हे मोठं यश आहे.(61 Naxals surrender in presence of Fadnavis in Gadchiroli)

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी गडचिरोली पोलीस आणि सी-60 दलाचे विशेष अभिनंदन केले. त्यांनी या संपूर्ण मोहिमेचं प्रभावी नेतृत्त्व केलं. विकासकामांच्या माध्यमातून नक्षल्यांची नवीन भरती बंद करण्यात यश आले, यामुळे या मोहिमेला मोठी ओहोटी लागलेली पाहायला मिळाली, असेही त्यांनी सांगितलं.

Related posts

धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

April 9, 2026
Dharashiv Ujni car accident

धाराशिव-उजनी महामार्गावर अपघात; दोन जण जखमी

April 9, 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना म्हटलं की, गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात नक्षलवादी सक्रिय झाले होते. तरुणांच्या डोक्यात व्यवस्थेच्या विरोधात संभ्रम निर्माण करण्यात आला होता. संविधानाच्या चौकटीत आपल्याला न्याय मिळू शकत नाही. त्यामुळे ही व्यवस्था उलथून टाका आणि जंगलातून राज्य करून आपली नवी व्यवस्था तयार करा, अशा प्रकारचं स्वप्न तरुणांना दाखवण्यात आलं. अनेक तरुण या स्वप्नाला भुलले आणि या व्यवस्थेतून समता येईल, असे त्यांना वाटले. मात्र, समता केवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानातूनच येऊ शकते.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “माओवाद्यांच्या सगळ्या स्वप्नांचा खरा चेहरा आता समोर येऊ लागला आहे. आज आपण भूपती यांचे आत्मसमर्पण घेतले आहे. 40 वर्षांपूर्वी अहेरी, सिरोंचा या भागात नवीन दलम सुरू झाले, त्यावेळी दलमची सुरुवात करणारे आणि त्याला बौद्धिक आधार देणारे भूपती होते. त्यांच्या नेतृत्वात मोठी सेना उभी राहिली.”

नरेंद्र मोदी- अमित शाह यांची रणनीती ठरली यशस्वी

नक्षलवादाच्या नायनाटासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आखलेल्या रणनीतीचे यश या आत्मसमर्पणातून सिद्ध झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून एक स्पष्ट रणनीती आखण्यात आली की, प्रशासन आणि विकास शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे. यावेळी शस्त्र हाती घेणाऱ्या नक्षलवाद्यांसमोर दोनच पर्याय ठेवण्यात आले होते. एकतर शस्त्रे सोडून मुख्य सामाजिक प्रवाहात यावे. अन्यथा पोलीस कारवाईला सामोरे जावे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी कठोर धोरण सुरू केले, ज्यामुळे देशभरातून नक्षलवादाचा नायनाट होताना दिसत आहे, असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.

Previous Post

अमरावती येथील भाजपाचे आमदार प्रवीण पोटे पाटील यांचा धाराशिव जिल्ह्यासाठी एक हात मदतीचा

Next Post

पूरग्रस्तांसोबत प्रताप पालकमंत्री सरनाईक यांनी दिवाळी केली साजरी

Next Post
Guardian Minister Saranaik celebrated Diwali with flood victims

पूरग्रस्तांसोबत प्रताप पालकमंत्री सरनाईक यांनी दिवाळी केली साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Terna Suger Factory

तेरणा साखर कारखान्याच्या तिसऱ्या गळीत हंगामाचा शुभारंभ

7 months ago
Devendra Fadanvis on Crop Loss Relief

दिल्लीची वाट न पाहता दिवाळीपूर्वी मदत करणार: मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

7 months ago
Flood Relief Package By Maharashtra Government

सरकारची मोठी घोषणा; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर

7 months ago
राज्यातील कामगार कायद्यांत सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

राज्यातील कामगार कायद्यांत सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

8 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून ५ कोटींचा निधी मंजूर!
  • धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड
  • धाराशिव-उजनी महामार्गावर अपघात; दोन जण जखमी

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Eknath Shinde Dharashiv

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून ५ कोटींचा निधी मंजूर!

April 13, 2026
धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

April 9, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.