• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, July 26, 2025
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण, मुंबई-नागपूर प्रवास आता केवळ ८ तासांत

Web Team by Web Team
June 5, 2025
in महाराष्ट्र
0
समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण, मुंबई-नागपूर प्रवास आता केवळ ८ तासांत
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या ७६ किलोमीटरच्या इगतपुरी ते आमणे (भिवंडी) टप्प्याचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील या सोहळ्यास उपस्थिती होती. या टप्प्याच्या उद्घाटनामुळे ७०१ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आता पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे आता मुंबई ते नागपूर प्रवासाचा वेळ १६ तासांवरून ८ तासांवर आला आहे, तर नाशिक-मुंबई अंतर अवघ्या २.५ तासांत कापता येईल.

समृद्धी महामार्ग हा ६ पदरी (८ पदरी विस्तारक्षम) द्रुतगती महामार्ग १० जिल्ह्यांतून (नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे) आणि ३९२ गावांतून जातो. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याला मुंबईशी जोडण्यासह ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

Related posts

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात: ताबा सुटलेल्या कंटेनरने वाहनांना दिली धडक

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात: ताबा सुटलेल्या कंटेनरने वाहनांना दिली धडक

July 26, 2025
financial assistance to new entrepreneurs

बँकांनी नव्या उद्योजकांना अर्थसहाय्य करावे, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे निर्देश

July 23, 2025

इगतपुरी येथे या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मार्च २०२५ मध्ये हा टप्पा पूर्ण झाला होता तेव्हापासून उद्घाटनाची प्रतिक्षा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार अशी चर्चा देखील होती. यापूर्वी ११ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर-शिर्डी (५२० किमी) आणि ४ मार्च २०२४ रोजी भरवीर-इगतपुरी टप्पा खुला झाला होता.

हा प्रकल्प, जो माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो, राज्याच्या पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकासाला नवी दिशा देईल.

Previous Post

६ जून रोजी सार्वजनिक सुट्टी? सोशल मिडीयावरील दाव्यावर राज्य सरकारचं स्पष्टीकरण

Next Post

टेक्निकल टेक्सटाईलचे काम सुरू झाल्यानेच विरोधकांना पोटशूळ, दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा आरोप

Next Post
टेक्निकल टेक्सटाईलचे काम सुरू झाल्यानेच विरोधकांना पोटशूळ, दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा आरोप

टेक्निकल टेक्सटाईलचे काम सुरू झाल्यानेच विरोधकांना पोटशूळ, दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Tuljapur employment fair

Tuljapur Employment Fair : शासकीय योजनांचा लाभ घेत युवक बनले यशस्वी उद्योजक

3 days ago
PM Modi

PM Modi : नरेंद्र मोदींचा नवा विक्रम; इंदिरा गांधीना टाकलं मागे

1 day ago
सोलापूर – गोवा विमानसेवा आजपासून सुरु, जाणुन घ्या पूर्ण वेळापत्रक

सोलापूर – गोवा विमानसेवा आजपासून सुरु, जाणुन घ्या पूर्ण वेळापत्रक

2 months ago
मल्हार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने शहरात विविध उपक्रम

मल्हार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने शहरात विविध उपक्रम

4 weeks ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • POLITICS
  • Uncategorized
  • आरोग्य
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकीच्या सिव्हिल विभागाच्या फायनल इयर विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने ‘प्रसाद सेवे’चा २५ जुलैला शुभारंभ

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मल्हार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने शहरात विविध उपक्रम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Country’s first AI Farming : धाराशिवमध्ये देशातील पहिला ‘एआय’ आधारित सोयाबीन प्रकल्प

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • भारतीय लष्कराची मोठी घोषणा! ‘रुद्र’ आणि ‘भैरव’ ब्रिगेडचा सैन्यदलात समावेश
  • मुंबई-पुणे महामार्गावर अपघात: ताबा सुटलेल्या कंटेनरने वाहनांना दिली धडक
  • महायुतीच्या मंत्र्यांमध्ये जुंपली; संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळ यांच्यात कामकाजावरून वाद

Category

  • BREAKING NEWS
  • POLITICS
  • Uncategorized
  • आरोग्य
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Rudra & Bhairav Briged

भारतीय लष्कराची मोठी घोषणा! ‘रुद्र’ आणि ‘भैरव’ ब्रिगेडचा सैन्यदलात समावेश

July 26, 2025
मुंबई-पुणे महामार्गावर अपघात: ताबा सुटलेल्या कंटेनरने वाहनांना दिली धडक

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात: ताबा सुटलेल्या कंटेनरने वाहनांना दिली धडक

July 26, 2025
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2025 तेरणा वृत्तांत.