Terna Vruttant

Terna Vruttant

राज्यातील ९ पक्षांची नोंदणी रद्द; निवडणूक आयोगाची कारवाई

 कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले असताना आता आयोगाने देशातील तब्बल ३३४ राजकीय पक्षांचे अस्तित्व उखडून टाकले आहे. या पक्षांची नोंदणी केंद्रीय निवडणूक आयोगाने रद्द केली...

Read moreDetails

ओबीसींच्या मतांचा राजकारणासाठी वापर; मुख्यमंत्री फडणवीस यांची मंडल यात्रेवर टीका

आजवर ज्यांनी ओबीसी समाजाचा केवळ मतांच्या राजकारणासाठी वापर केला त्यांना आता समाज दुरावल्याचे लक्षात आल्यावर मंडल यात्रा सुचली आहे. नुसती यात्रा काढून चालणार नाही तर ओबीसींच्या पाठीशी ठाम उभे आहात...

Read moreDetails

प्रत्येक शाळेत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ राज्यगीत म्हणणे बंधनकारक, अंमलबजावणी न केल्यास कारवाई – मंत्री दादा भुसे

महाराष्ट्रातील सर्वच माध्यमांच्या शाळांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यातील प्रत्येक शाळेत राष्ट्रगीतानंतर ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत म्हणणे बंधनकारक असेल.जो कोणी या निर्णयाची अंमलबजावणी करणार नाही, त्या...

Read moreDetails

राणाजगजीतसिंह पाटील यांच्यामुळेच तुळजापूरचा कायापालट – महसूलमंत्री बावनकुळे

तुळजापूरच्या विकासासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे योगदान ऐतिहासिक आहे अशा शब्दात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार पाटील यांच्या कार्याची प्रशंसा केली. गुरूवारी (दि.७) तुळजाभवानी मंदिर व तुळजापूर शहराच्या ऐतिहासिक...

Read moreDetails

महसूलमंत्री बावनकुळेंच्या जनता दरबाराला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या सभागृह परिसरात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. समस्या घेऊन आलेल्या नागरिकांना टोकन देण्यात आलं आहे. समस्या घेऊन आलेल्या नागरिकांना प्रश्न सोडवण्याचं बावनकुळेंनी आश्वासन दिलं आहे. यावेळी...

Read moreDetails

उत्तराखंडच्या महाप्रलयात अडकलेले पुण्यातील 24 जण सुखरुप

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे आलेल्या महाप्रलयामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या महाप्रलयात पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील 24 पर्यटक अडकले होते. गंगोत्री मार्गावर जात असताना त्यांच्या...

Read moreDetails

उधमपूरमध्ये CRPF जवानांचं वाहन दरीत कोसळलं, तिघांचा मृत्यू, १५ जखमी

जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणारे वाहन नाल्यात कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात तीन सीआरपीएफ जवानांचा मृत्यू झाला आहे. तर १५ जण जखमी झाले आहेत

Read moreDetails

२० ऑगस्टपर्यंत तुळजाभवानी देवीचे पेड दर्शन व धर्म दर्शन बंद राहणार

जीर्णोद्धाराच्या कामाचा कालावधी आधी १ ते १० ऑगस्ट पर्यंत होता, परंतु हे काम पूर्ण करण्यासाठी आणखी दहा दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे संस्थानच्या वतीने परिपत्रकाद्वारे कळवले आहे. २० ऑगस्टपर्यंत फक्त देवीचे...

Read moreDetails

आंदोलनात जर काही चूक झाली तर त्याची किंमत तुमच्यासह मोदींना मोजावी लागेल- मनोज जरांगे

मराठा समाजाच्या वतीने 29 तारखेला मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आज (5 ऑगस्ट) धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज धाराशिव शहरामध्ये मनोज जरंगे पाटील यांनी बैठक घेतली. या...

Read moreDetails

माधुरी हत्ति‍णीला परत आणण्यासाठी शक्य ते प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूरच्या नांदणीतील माधुरी हत्तीणीला वनतारा येथे पाठवल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हत्तीणीला परत आणण्यासाठी पुढाकार घेतला असून वनताराच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. वनताराने हत्तीणीवर हक्क सांगण्याची कोणतीही...

Read moreDetails
Page 9 of 16 1 8 9 10 16

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!