Terna Vruttant

Terna Vruttant

मराठ्यांचे वाटोळे शरद पवारांनीच केले – मनोज जरांगे

१९९४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण ओबीसींना देऊन मराठा समाजाचे वाटोळे केले, त्याचे नुकसान आम्ही आजही भोगत आहोत, अशी टीका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे...

Read moreDetails

कोण होणार तुमचा नगराध्यक्ष? नगरपरिषद व नगरपंचायतींमधील आरक्षण जाहीर, वाचा संपूर्ण यादी

राज्यातील २४७ नगरपरिषदा व १४७ नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असणार, ते महिलांसाठी राखीव असणार की खुल्या प्रवर्गासाठी यावर स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे...

Read moreDetails

‘महाज्योती’ला १,५०० कोटींचा निधी! इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी ६३ वसतिगृहे – मुख्यमंत्री

महाज्योती संस्थेला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, याच महिन्यात १५०० कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. राज्यात इतर मागास वर्गासाठी (ओबीसी) ६३ वसतिगृहे तयार केली असल्याचे मुख्यमंत्री...

Read moreDetails

धाराशिव नगरपरिषद आरक्षण सोडत; “या” प्रवर्गासाठी सुटले नगराध्यक्ष पदाचे आरक्षण, चुरस वाढली…

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींमधील नगराध्यक्ष पदांसाठी आरक्षणाची घोषणा करण्यात आली असून, यामुळे अनेक ठिकाणी राजकीय समीकरणात...

Read moreDetails

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कळंब तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांची केली पाहणी

कळंब तालुक्यातील देवळाली, ढोराळा परिसरात झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना जाणून घेतल्या. या संकटकाळात ठामपणे त्यांच्यासोबत उभे असल्याचा विश्वास दिला. सर्वांना सरसकट मदत मिळेपर्यंत आपण पाठपुरावा...

Read moreDetails

१८ गायी, २३ शेळ्या, १०० कोंबड्या दगावल्या; सर्वस्व गमावलेल्या दातखिळे कुटुंबियांची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतली भेट

बाणगंगा नदीला आलेल्या पुरात तेलगाव पिंपळगाव येथील श्रीराम दातखिळे (वय ५५) यांच्या १८ गायी, २३ शेळ्या,१०० कोंबड्या वाहून गेल्या. २३ सप्टेंबर रोजी आलेल्या या संकटाने दातखिळे कुटुंबीय़ांचे ६० लाखाहून अधिक ...

Read moreDetails

राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट; उपोषण स्थगित करण्याची केली विनंती

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मागील चार दिवसांपासून शेतकरी बांधवांचे आमरण उपोषण सुरू आहे. त्यातील एक आंदोलक महिला आज दिनांक १० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झाडावर आणि प्रवेशद्वारावर चढून प्रशासनाचे...

Read moreDetails

इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘विकसित भारत बिल्डथॉन’ चा प्रारंभ, जाणून घ्‍या नोंदणी कशी कराल?

शिक्षण मंत्रालयाच्या अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम) आणि नीती आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विकसित भारत बिल्डथॉन २०२५’ चा राष्ट्रव्यापी शुभारंभ करण्यात आला आहे. हा उपक्रम भारतातील विद्यार्थ्यांसाठीचे सर्वात मोठे नवोपक्रम आंदोलन...

Read moreDetails

सायबर फसवणूक झाल्यास विनाविलंब तक्रार करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

रस्ता अपघातामध्ये ज्या पद्धतीने ‘ गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळाल्यास अपघातग्रस्तांचे प्राण वाचू शकतात. त्याच पद्धतीने सायबर फसवणुकीमध्येही ‘गोल्डन अवर’ महत्वाचा आहे. जेवढी विनाविलंब तक्रार कराल तेवढी फसवणूक झालेली रक्कम वाचविणे...

Read moreDetails

शासकीय योजनांसह ‘क्रॉउड फंडिंग’ उभारून अतिवृष्टीग्रस्तांसाठी मोठी मदत उपलब्ध करणार- आ. राणाजगजितसिंह पाटील

आपत्तीग्रस्त शेतकरी बांधवांना केंद्र व राज्य शासनांतर्गत असलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून दीर्घकालीन मदत मिळवून देण्यासाठी काम सुरू केले आहे. ज्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे त्याचे केवळ शासकीय अनुदानावर अवलंबून...

Read moreDetails
Page 7 of 31 1 6 7 8 31

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!