३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी, सततचा व ढगफुटीसदृश पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे परिणामी शेतकऱ्यांनी काळजी करू नये...
Read moreDetails