Terna Vruttant

Terna Vruttant

दिल्लीची वाट न पाहता दिवाळीपूर्वी मदत करणार: मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

राज्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिल्लीची वाट न पाहता दिवाळीपूर्वी मदत केली जाईल. ओला दुष्काळ कुठेही नाही, शिवाय आजपर्यंत कधीही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही, परंतु ओला दुष्काळ पडल्यानंतर ज्या...

Read moreDetails

आडवा पडलेला ऊस कारखाने सुरू होताच प्राधान्याने गाळपासाठी घेतला जाईल – आमदार राणाजगजितसिंह पाटील

अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला आहे. चालू हंगामातील सर्वच पिकं जवळपास नष्ट झाली आहेत. धाराशिव जिल्ह्यात बहुतांशी भागात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचा ऊस आडवा झाला आहे. जमिनीची मशागत करण्यापासून, ऊसाची...

Read moreDetails

… तर बँक मॅनेजरवर कारवाई होणार, कर्ज वसुलीबाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा थेट इशारा

धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीने त्रस्त आहे. परिणामी बँकांनी शेतक-यांची खाती होल्ड करू नये, शेतकऱ्यांना सरकारच्या वतीने मिळणारी नुकसान भरपाई कर्जवसुली स्वरूपात वळती करून घेऊ नये असे आदेश आमदार राणाजगजितसिंह पाटील...

Read moreDetails

शेतकऱ्यांच्या मदतनिधीतून कर्जवसुली करू नका, आ. पाटील यांच्या सूचनेनंतर बँकेचे पत्र

अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत बँकांनी शेतकऱ्यांकडून कर्जवसुली करू नये, शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवरील होल्ड तातडीने हटवावेत, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानातून, मदतीतून वसुली करू नये, अशा सूचना आमदार...

Read moreDetails

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बंद केलेली पर्यटन स्थळे खुली

शुक्रवारी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या युनिफाइड हेडक्वार्टरच्या (UHQ) बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला हाेता. आजच्‍या बैठकीत सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर जम्मू आणि काश्मीर विभागांमधील तात्पुरत्या स्वरूपात बंद केलेली काही...

Read moreDetails

तिरुपतिमध्ये गर्दी नियंत्रणासाठी लवकरच AI तंत्रज्ञानाची एंट्री भारतातील पहिलाच प्रयोग

आंध्र प्रदेशमधील जगप्रसिद्ध तिरुमला तिरुपति मंदिर लवकरच एका महत्त्वपूर्ण बदलासाठी सज्ज झालं आहे. मंदिरात लवकरच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाने युक्त असलेले कमांड कंट्रोल सेंटर सुरू केले जाणार आहे. या अत्याधुनिक...

Read moreDetails

ऑक्टोबरपासून गॅस, ऑनलाइन गेमिंग, UPIसह ७ महत्त्वाचे बदल; सर्वसामान्यांवर होणार थेट परिणाम

१ ऑक्टोबर २०२५ पासून नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) मध्ये मोठा बदल होणार आहे. गैर-सरकारी क्षेत्रातील सदस्यांना मल्टिपल स्कीम फ्रेमवर्क (MSF) खाली इक्विटीमध्ये १००% पर्यंत गुंतवणूक करण्याची परवानगी असेल. याचा अर्थ,...

Read moreDetails

अतिवृष्टीग्रस्तांसाठी शरद पवारांकडून पंचसूत्री उपाय

शरद पवार यांनी राज्य सरकारला उपाययोजनांची पंचसूत्री सुचविली आहे. आपत्ती निवारणाची कामे तातडीने हाती घेतानाच नुकसानभरपाईसोबत पुनरुज्जीवनाचा आराखडा तयार करावा, पंचनाम्यासाठी मुदतीचे बंधन हटवावे, शेतकरी हिताचे निर्णय घेतानाच मानसिक व...

Read moreDetails

शेतकऱ्यांकडून वसुली न करण्याच्या, खात्यांवरील होल्ड काढण्याच्या बँकांना सूचना; आ. पाटील यांची माहिती

अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत बँकांनी शेतकऱ्यांकडून कर्जवसुली करू नये, शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवरील होल्ड तातडीने हटवावेत, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानातून, मदतीतून वसुली करू नये, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या...

Read moreDetails

खांद्यापासून हात नसलेल्या शीतल देवीचा ऐतिहसिक ‘सुवर्ण’वेध; तिरंदाज स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक

पॅरा जागतिक तिरंदाजी स्पर्धेत महिलांच्या कंपाऊंड वैयक्तिक गटात १८ वर्षीय भारतीय तिरंदाज शीतल देवीने सुवर्णपदक जिंकून आज (दि. २८) इतिहास रचला. तिने तुर्कीच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या ओझनूर क्युर गिर्डीला...

Read moreDetails
Page 12 of 34 1 11 12 13 34

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!