Sagar

Sagar

बहुभुधारक शेतकऱ्यांनाही मदत मिळावी यासाठी पाठपुरावा – आमदार राणाजगजितसिंह पाटील

अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक शेतकरी बांधवांना राज्य शासनाच्या अनुदानातून दिलासा मिळणार आहेच. मात्र जिल्ह्यातील बहुभूधारक शेतकरी बांधवांनाही अशा बिकट परिस्थितीत दिलासा मिळणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे या अभुतपूर्व नुकसानीतून सावरण्यासाठी बहुभूधारक शेतकऱ्यांनाही...

Read moreDetails

खरडून गेलेल्या बहुभूधारक शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील

आहे.अनेक ठिकाणी बहुभूधारक शेतकऱ्यांच्या देखील जमिनी खरडून गेल्या आहेत अशा शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे प्रशासनाला आदेश देण्यात आले असून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह...

Read moreDetails

मालिकांमध्ये येणार्‍या जाहिरातींची वेळ कमी करा, आजींच्या अजब मागणीपुढे सुळेंना हसू अनावर

टीव्हीवर विविध चॅनेलवर मालिका सुरू आहेत. मात्र, या मालिका सुरू असताना मध्ये मध्ये खूप वेळ जाहिराती दाखविण्यात येतात. त्यामुळे मालिका पाहताना डिस्टर्ब होते. ही मालिकांमध्ये दाखविण्यात येणार्‍या जाहिरातींची वेळ कमी...

Read moreDetails

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून मदत मिळणार! मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून मदत मिळावी, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानुसार लवकरच राज्य सरकार या मदतीसाठी एक प्रस्ताव केंद्राला सादर करणार आहे, त्यानंतर केंद्राची...

Read moreDetails

शेतकऱ्यांना मोठा दिलासा:धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना रु. १८९ कोटींची मदत – शासन निर्णय जारी

जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानापोटी बाधित शेतकऱ्यांना १८९ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Read moreDetails

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!